शिवकालीन गडांचा जागर… जनतेच्या सहभागातून!
आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
किल्ल्यांचा सन्मान, स्वच्छतेसाठी अभियान
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे स्वच्छता व संवर्धन मोहीमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
चैत्र पौर्णिमा १२ एप्रिल २०२५ हा हिंदू पंचांगातील एक महत्त्वाचा दिवस आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे यामुळे या महिन्यामध्ये धर्मवीरगड स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे.
"जिथे छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, तिथे आता आपण घेतोय स्वच्छतेचा, संवर्धनाचा आणि जतनाचा संकल्प!"